
सातारा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ
महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा आज हरपला. महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं नुकसान आज दादांच्या जाण्यानं झालं आज महाराष्ट्र दुःखाच्या सागरात बुडाला गोरगरीब रयतेचा कैवारी आज आपल्यातून निघून गेला सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत माननीय अजित दादा पवार साहेब हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चमकत राहील माननीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली